अठरा अति लघु कथा १. आयुष्य संथ झालं म्हणून तक्रार करत होतो. तेव्हा मैलाचा दगड भेटला अन म्हणाला ;"मी स्थिर आहे म्हणूनच लोकांना त्यांची गती मोजता येत्ये रे!" २. माझ्या एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं कानात कुजबुजत म्हणालं, "एवढ्यात शेफरलास ?जी मोजता येत नाही ती खरी उंची." ३. कुठलीही गोष्ट हसण्यावारी नेतो म्हणून मी … Continue reading 18 अति लघु कथा
सप्टेंबर महिना
सप्टेंबर : हा गेगरियन कॅलेंडरमधील नववा महिना आहे. यात तीस दिवस असतात. इ. स. पू. १५३ पर्यंत रोमन कॅलेंडरमध्ये हा सातवा महिना होता. तेव्हा १ मार्चला वर्षाची सुरूवात होत असे. सेप्टम् या सातवा अर्थाच्या लॅटिन शब्दावरून या महिन्याचे सप्टेंबर हे नाव पडले आहे. यात एकेकाळी २९ दिवस असत. नंतर वर्षाची सुरूवात १ जानेवारी पासून मानण्यात … Continue reading सप्टेंबर महिना
रायगडावरील शिरकाई देवी
राजधानी रायगड किल्ल्यावरील शिरकाई देवी चे दुर्मिळ चित्र पंचारती मधील ज्योत त्या तेजोवलयाला ओवळायला अजून प्रकाशमान होऊन तेवत* …….शिर्काईच्या कळसाला स्पर्शून येणारा वारा गडाच्या तटांना बिलगत आलिंगन देत असे….. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असे हिचे स्वरूप आहे शिर्काई (शब्दतोड केल्यास लगेच लक्षात येईल की शिरक्यांची देवी/आई.) आजही देवीला आई म्हणतात. महाराजांच स्वराज्य हे मावळातल्या सवंगड्यांना घेऊन निर्माण … Continue reading रायगडावरील शिरकाई देवी
महात्मा फुलेंनी लिहिलेली – गणपती रचना
महात्मा जोतीराव फुले यांची गणपती वरील अखंडदी काव्य रचना …..गणपती-अखंड काव्यरचना - पशुपरी सोंड!! पोर मानवाचे !!सोंग गनोबाचे !! नोंद ग्रंथी !!बैसे उंदरावरी ठेवूनिया बुड !!फुकितो शेंबूड !! सोंडेतून !! अन्तेजासी दूर, भटा लाडू देतो !!नाकाने सोलीतो !! कांदे गणू !!चिखला तुडवूनी बनविला मोरया !!केला ढबू-ढेर्या !! भाद्रपदी !! गनोबाची पूजा!! भाविका दावितो !!हरामाच्या खाती … Continue reading महात्मा फुलेंनी लिहिलेली – गणपती रचना
जीवन
जीवन…… कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते, आज उडणारा पाला पाचोळा एकेकाळची हिरवळ असते, कानाकडून आलेल्या विचारापेक्षा मनाकडून आलेल्या विचाराला प्राधान्य द्यावे, कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते सल्ल्याची नाही,आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरिचा उच्चार फार गरजेच आहे! पायाला लागलेली ठेच पुढचा रस्ता बघून चालायला शिकवते … Continue reading जीवन
सर्वोत्तम गुण
आपले व्यक्तीमत्त्व खुलून दाखवणारा सर्वोत्तम गुण….. एकदा आम्ही एका कॅफे मध्ये गेलेलो.तिथला एक वेटर आम्हाला वाढत असताना त्याच्याकडून चुकून माझ्या एका मित्राच्या पांढऱ्या शर्टवर साॅस सांडला.एका क्षणासाठी दोघेही स्तब्धपणे त्या डागाकडे बघत राहिले.वेटर घाबरून म्हणाला,“मला माफ करा सर,तुम्ही माझ्याबरोबर वाॅशरूममध्ये या,मी तुम्हाला हा डाग साफ करून देतो."घाबरून त्याला घाम फुटला होता. माझा मित्र ह्यावर हसत … Continue reading सर्वोत्तम गुण
मुलांना शिकवायचं का नको ते तरी सांगा?
*मुलांना शिकवायचे तरी कधी??**इतर कामेच शिक्षकांना जास्त* *अजून काही राहूनं गेलं असेल तर कळवा*शाळेतील छोटे उपक्रम1] इ.1 ली त मुले दाखल करणे 2] शाळेतील पहिले पाऊल 3] पाठयपुस्तक वाटप 4] गणवेश वाटप5] बूट सॉक्स वाटप6] शालेय व्यवस्थापन मिटिंग 7] पट नोंदणी पंधरवाडा8] शाळा पूर्व तयारीअभियान मेळावा 1 ला 2रा9] online नोदणी आणि महिला गट 10] वृक्षारोपण व संवर्धन11] शिक्षण सप्ताह 12] … Continue reading मुलांना शिकवायचं का नको ते तरी सांगा?
सोलापूर हे नाव 16 पूर ( गावांवरून ) कसे पडले
सिद्धेश्वर महाराज की जय !बघा,सोलापूर बद्दल आपणास काहीच माहीत नाही.काही निमित्ताने गुरुदेवांकडे जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा एका साधकाने सोलापूर म्हणजे 16 पूर हे कोणते विचारले असता 2000 वर्षापूर्वीच्या सोलापुरची खुप गुह्य माहिती प्रगट झाली.-1.काळजापुर2.सन्नलगी3.कुंभगिरी(कुंभारी) 4.बद्रिकापुरी(बद्रीमनी-बोरामणी)5.दुर्गन्हळ्ळि(दर्गनहळ्ळि) 6.मातापूर(विंचूर-तेथे भीमेच्या पात्रात गणपती आहे)7.होतृगी(होटगी)-म्हणजे 'होता-अध्वर्य=सामवेदींची ब्राह्मण वस्ती होती8.कमठपुरम-ब्राह्मणांना लागणारी मातीची भांडी करणारे लोक तेथे होते-कुमठा9.मंद्रपुरी-मंद्र स्वरात वेदगान करणाऱ्यांची वस्ती-मद्रेवाड़ी10-वलयश्रुंग-सर्व … Continue reading सोलापूर हे नाव 16 पूर ( गावांवरून ) कसे पडले
कापरेकर सिद्धांत
कापरेकर सिद्धांत (Kaprekar's Constant) हा एक गणितीय सिद्धांत आहे, जो भारतीय गणितज्ञ डी. आर. कापरेकर यांनी शोधला होता. या सिद्धांतात 6174 हा एक विशेष अंक (constant) आहे, ज्याला "कापरेकर स्थिरांक" म्हणतात. हा अंक चार अंकी संख्यांच्या विशिष्ट प्रक्रियेने मिळतो. कापरेकर प्रक्रिया: कोणतीही चार अंकी संख्या निवडा, परंतु सर्व अंक समान असू नयेत (उदा. 1111 चालणार … Continue reading कापरेकर सिद्धांत
नागपंचमी पतंग आणि वावड्या
नागपंचमी पतंग पंचमी. आणि वावड्या वावड्या उठवणे याचा शब्द कोशातील अर्थ चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी असा आहे. पण वावड्या उडवणे हा आमच्या सोलापूर जिल्ह्यातील एक आनंददायी सोहळा आहे. ठ आणि ड याच काय ते दोन अक्षरांचा फरक आहे. पण तेवढं बदललं तरी किती फरक पडतोय. याची गंमत आहे.जगभरात संक्रांत सण … Continue reading नागपंचमी पतंग आणि वावड्या
