अहमदनगर जिल्हा

माझा महाराष्ट्र - माहिती जिल्ह्यांची - “अहमदनगर जिल्हा” भाग 1 ला                                                   दि. 01 मे, 2025   ========================================================= संकलन आणि मांडणी :-        श्री.लक्ष्मण काटेकर, सोलापूर (महाराष्ट्र). shivnitee@gmail.com  Contact @ 7588020886. ========================================================= “अहमदनगर  जिल्हा” अहमदनगर  हे महाराष्ट्रातील शहर सीना नदीच्या काठावर वसलेले आहे जे पुण्यापासून ईशान्येकडे साधारणपणे १२० किलोमीटरवर आहे. हे शहर अहमदनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. इतिहास                  १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये … Continue reading अहमदनगर जिल्हा

माझा महाराष्ट्र – माहिती जिल्ह्यांची

माझा महाराष्ट्र - माहिती जिल्ह्यांची - “माझा महाराष्ट्र” भाग 1 ला                                                   दि. 01 मे, 2025   ================================================= संकलन आणि मांडणी :-        श्री.लक्ष्मण काटेकर, सोलापूर (महाराष्ट्र). shivnitee@gmail.com  Contact @ 7588020886. =================================================                                           महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. … Continue reading माझा महाराष्ट्र – माहिती जिल्ह्यांची

गुरुजींच्या सुट्ट्या वास्तव आणि भ्रम

गुरुजींच्या सुट्ट्या वास्तव आणि भ्रम ! शाळांना उन्हाळी व दिवाळी सुट्ट्या लागल्या की समाजात, नातेवाईकांत, किंबहुना इतर सरकारी कर्मचाऱ्यांतदेखील विद्यार्थ्यांसोबतच्या गुरुजींच्याही दीर्घ सुट्ट्यांचा विषय चेष्टा-मस्करीने का होईना निघतोच! *सर्वांना असं वाटतं की, गुरुजींना उन्हाळ्यात दीड महिना व दिवाळीत पाऊण महिना घरी बसून शासन पगार देते. सर्वांचा असा समाज असतो की जणू काही गुरुजींना इतर सरकारी … Continue reading गुरुजींच्या सुट्ट्या वास्तव आणि भ्रम

वाळवंटात हरवलेला माणूस

एकदा एक माणूस वाळवंटात हरवला होता. त्याच्याकडे थोडंसं अन्न आणि पाणी होतं, पण ते लवकरच संपलं. गेले दोन दिवस तो पाण्याच्या एक थेंबासाठीही तळमळत होता. त्याला आतून जाणवू लागलं होतं की जर काही तासांत पाणी मिळालं नाही, तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. पण तरीही त्याच्यात आशा जिवंत होती आणि तो मनापासून पाण्याच्या शोधात होता. त्याने … Continue reading वाळवंटात हरवलेला माणूस

महादजी शिंदे

१० फेब्रुवारी १७७१ हा मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्ण अक्षराने लिहण्यासारखा दिवस आहे. या दिवशी महाराजाधिराज उमराव अलिजाबहाद्दर माधवराव सिंदे (महादजी शिंदे) यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला आणि छत्रपतींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल टाकले…🚩 दिल्लीवर नियंत्रण ठेवण्याच्या मराठ्यांच्या मनसुब्यातील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे नजीबचे खानदान १७८२ मध्ये महादजी शिंदे यांनी दिल्लीची सूत्रे हाती घेतली आणि मराठेशाहीचे सुवर्णयुग … Continue reading महादजी शिंदे

मुरुड जंजिरा

जंजिऱ्याचे सिद्दी मुरुड जंजिरा रायगड जिल्ह्यातील जंजिरा या भूतपूर्व संस्थानचे राज्यकर्ते-नबाब. पश्चिम किनाऱ्यावरील राजपुरी (दंडा-राजपुरी) खाडीच्या मुखाच्या पश्चिमेस सु. ०·५ किमी.वर एका अवघड गोलाकार खडकाळ बेटावर जंजिरा किल्ला चौल (उत्तर) व दाभोळ (दक्षिण) या प्राचीन बंदरांच्या मधोमध वसला आहे. त्याला मुरुड-जंजिरा असेही म्हणतात. जझीरा (बेट) या अरबी शब्दावरुन जंजिरा हे नाव रुढ झाले आहे. परकीय … Continue reading मुरुड जंजिरा

जिल्हा परिषदेच्या शाळा

गावखेड्यातील जिल्हा परिषद शाळांचा ऱ्हास : शिक्षणाचा खरा बाजार की समाजाचा अधःपात? गावागावात शिक्षणाचे दीप उजळणाऱ्या जिल्हा परिषद शाळा आज अस्तित्वाच्या संकटात सापडल्या आहेत. जिथे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांची मुले शिकून मोठी झाली, समाजासाठी कर्तृत्व गाजवले, तिथेच आज ओसाड पडलेल्या वर्गखोल्या आणि कुलूपबंद शाळा दिसत आहेत. शिक्षण क्षेत्रात घडणाऱ्या बदलांनी समाजाचा पाया हादरवला आहे आणि … Continue reading जिल्हा परिषदेच्या शाळा

वीर सरदार मानाजी पायगुडे

!! वीर सरदार मानाजी पायगुडे:- !! झेंडा ‘अटके’पार!पानिपतच्या रणांगणावर अगणित मराठी वीरांनी आपले प्राण देशासाठी अर्पण केले आहेत. यामध्येपुणे परिसरातील मावळ्यांच्या शौर्याला तोड नाही. पानिपत संग्रामपूर्वी १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला ‘अटक’ चा किल्ला मराठय़ांनी जिंकला. या विजयात पानिपतवीर मानाजी पायगुडे आघाडीवर होते.सन १७५८ मध्ये मराठय़ांनी सरहिंद, लाहोर जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमूर … Continue reading वीर सरदार मानाजी पायगुडे

भारतातील राज्यांची निर्मिती

भारताची राज्ये 1947 पासून स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला, ब्रिटिश भारतामध्ये 17 प्रांत आणि 500 ​​हून अधिक संस्थानांचा समावेश होता. या मोठ्या प्रशासकीय घटकांचे समायोजन आणि समानीकरण करण्यासाठी आणि एकसमान आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, नवीन राष्ट्राने आपल्या संघराज्य प्रणालीसह दीर्घकालीन प्रादेशिक विभागांची पुनर्रचना करण्याचे काम हाती घेतले. दरम्यान, 58 दिवसांचे उपोषण कमी करून पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 11 तेलुगू … Continue reading भारतातील राज्यांची निर्मिती

28 जानेवारी दिनविशेष

२८ जानेवारी १६८४ रोजी त्याने इंग्लंडला कळवले,“संभाजीमहाराजांनी पोर्तुगिजांचा उत्तर प्रदेशातील ४० कोसांचा भाग जाळून उध्वस्त केला. कारंजा आणि एलिफंटा ही इंग्रजांची बेटेही घेतली. कंपनीकडे मुंबईमधून ते ४०० पिंप दारू, ६० मोठ्या तोफा, ४००० पौंड कथिल, ४०० यार्ड ब्रो क्लोथ (braw cloth ), १५० लहान जहाजे आणि १ मोठे जहाज मागत आहे. न दिले तर पोर्तुगीजांसारखे … Continue reading 28 जानेवारी दिनविशेष